बघा संपूर्ण व्हिडीओ वरील लिंक वर
मराठा समाजाची घोर फसवणूक
मराठा आरक्षणासाठी मनोज जराजे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर मराठा समाजाला सरकारच्या वतीने हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचे आश्वासन दिले होते. यावे एक समितीही स्थापन करण्यात आली होती. परंतु या समितीने मागच्या सहा महिन्यात कोणतेही नियम तयार केले नसल्याने आता नव्याने समिती स्थापन केली जाणार आहे. यारून सद्य तरी असे बोलले जात आहे कि, हि मराठा समाजाची घोर फसवणूक आहे.
No comments:
Post a Comment